Homeकोंकण - ठाणेसाखर गळीत हंगामातील अचूकतेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करा - मुख्यमंत्री...

साखर गळीत हंगामातील अचूकतेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

साखर गळीत हंगामातील अचूकतेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

मुंबई.- प्रतिनिधी.

साखर गळीत हंगामातील अचूकतेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार असल्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. याबाबत म्हटले आहे.

  • सहकार विभागाने पुढील १०० दिवसात करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा.
  • .
  • राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने AI वापरात आल्याने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्यांसाठीही लाभदायक; AI च्या वापरामुळे गाळपासाठी उपलब्ध ऊसाचे योग्य नियोजन करणे सोपे.
  • जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेअंतर्गत (वर्ल्डस् लार्जेस्ट गोडाऊन स्कीम) राज्यात १०० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये जागेनुसार ३०० मे. टन ते १,००० मे. टनाची गोडाऊन बांधली जाणार.
  • या योजनेतून गडचिरोली, नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातही गोडाऊन उभारण्याच्या सूचना
  • सहकारी गृह निर्माण संस्थांचे १००% डिजिटलायझेशन करण्यावर भर; साखर कारखान्यांना देण्यात आलेला मर्जीन मनी आणि साखर कारखान्यामधील वजन काटे मॉनिटरिंगबाबतही सहकार विभागाने दक्ष राहण्याच्या सूचना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.