Homeकोंकण - ठाणेआज दि २९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पहा फक्त सह्याद्रीवर.

आज दि २९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पहा फक्त सह्याद्रीवर.

आज दि २९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पहा फक्त सह्याद्रीवर.

मुंबई. – प्रतिनिधी.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी “सौर उर्जा कुंपणाचा” समावेश.
(वन विभाग)

• देशातील पहिल्याच महाराष्ट्र जनुक कोष (Maharashtra Gene Bank) प्रकल्पास मान्यता
(वन विभाग)

• येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदनिर्मिती (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग)

• पोलीस अधिकारी, अंमलदार यांना पूर्वीप्रमाणे शासकीय घरबांधणी अग्रिम देणार
(गृह विभाग)

• विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या आरक्षण व सवलतींचा, इतर लाभांचा सर्वंकष अभ्यास करुन अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशी.
(इतर मागास बहुजन कल्याण)

• गळीत हंगाम २०२१-२०२२ मधील अतिरिक्त उस गाळप करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलती, वाहतूक उतारा व साखर उतारा घट अनुदान देण्यास मान्यता
(सहकार विभाग)

अठरा तालुक्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान
( उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

सामाजिक न्याय विभागाच्या चार महामंडळांची भागभांडवल मर्यादा वाढविली

(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

राज्यात विविध विभागांत रेडिएशन ओन्कोलॉजी युनिट, कॅथलॅब्स, शस्त्रक्रियागृहे, डायलिसिस यंत्रे स्थापन करणार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.